दि. 28.11.2025 रोजी शासकीय आश्रमशाळा दहेल येथे महात्मा जोतीराव फुले यांचा स्मृतिदिन साजरा करण्यात आला. महात्मा जोतीराव फुले यांचा खालील मुलमंत्राचा अर्थ विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आला.
"विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली
नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले
वित्ताविना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले."
No comments:
Post a Comment